Year: 2021
-
जाणून घ्या दिवसभरात किती जेवण केले पाहिजे ….नाहीतर मिळू शकते अनेक रोगांना निमंत्रण
जेव्हा आपण घरी जेवण करतो तेव्हा आई आपल्याला एक-दोन चपात्या नेहमी जास्तच खायला देते .कारण भारतीय जेवण हे चपाती शिवाय अपूर्ण आहे आणि या चपातीमध्ये बरीच शक्ती देखील असते. चपातीची चव इतकी चांगली असते की भाजी कोणतीही असली तरी आपण चपाती आवडीने खातो. पण जेव्हा लहान मुले भाजीसोबत चपाती खात नाहीत तेव्हा त्यांना दूध-चपाती, दही-चपाती…
-
कांद्याच्या सालीचे असेही फायदे…आपल्या आरोग्यसाठी आणि सौंदर्यासाठी या प्रकारे होऊ शकतो कांद्याच्या सालीचा फायदा
कांद्याचे काय फायदे आहेत हे जवळपास सर्वांनाच माहीत असावेत. पण कांदा कापल्यानंतर जी साल आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो त्याचे फायदे अनेकांना हे माहीत नाहीत. कांद्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काद्यांची साल उपयोगी पडू शकते. चला जाणून घेऊया कांद्याच्या सालीचे फायदे. कांद्याच्या सालीचे फायदे:- कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी…
-
बॉलीवूडमध्ये गाजलेल्या या खलनायकांची मुले करत आहेत आज अशा प्रकारची कामे…जाणून आपल्याला सुद्धा
बॉलीवूड चित्रपटांबद्दल आपण जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा केवळ अभिनेता-अभिनेत्री यांचीच स्तुती करतो, पण त्या चित्रपटात जो हिरो असतो त्याला हिरो बनवण्यात त्या चित्रपटातील खलनायकांचा देखील तेवढाच हात असतो. एक प्रकारे, नायकांपेक्षा खलनायकाला जास्त महत्त्व आहे. खलनायक जितका सामर्थ्यवान असेल तितकाच नायक, हिरो देखील तितकाच सामर्थ्यवान असतो. तसेच नायकाआधी खलनायकाला कास्ट केले जाते यावरून आपल्याला लक्षात…
-
गंगूबाई काठीयावाडी’ या चित्रपटांसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना केले होते कास्ट…परंतु सलमान खानमुळे..
संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठीयावाडी’चा’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. तो पाहिल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आलियाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. ‘गंगूबाई काठीयावाडी’ चा टीझर पाहून अक्षय कुमार, रणवीर सिंह…
-
डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी व चष्मा घालवण्यासाठी फक्त करा हे घरगुती उपाय….पुन्हा आयुष्यात कधीच चष्मा घालणार नाही
स्मार्टफोन, कॉम्प्युटरचा अतिवापर, टीव्ही अधिक काळ पाहत राहणे, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, तणाव, जागरण यांमुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत असते. त्यामुळेच अनेकांना चष्मा लागत असतो. येथे चष्मा घालवण्यासाठी उपयुक्त उपायांची माहिती दिली आहे. त्यामुळे डोळ्याचा नंबर कमी होऊन तुमचा चष्मा कायमचा निघून जाण्यासाठी मदत होईल. डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी हे करा उपाय : अक्रोड तेलाने…
-
काय आपल्या सुद्धा घरात अति प्रमाणत मच्छर झाले आहेत…तर आजचं करा हे घरगुती उपाय…डेंग्यू, मलेरियापासून होईल बचाव
वातावरणात बदल झाला की, डेंगूची समस्या डोकं वर काढते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अनेक आजारांनी डोकी वर काढली आहेत. या आजारांमध्ये प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रामुख्याने समावेश असतो. आता तर डेंगू पसरवणाऱ्या डासांमुळेच झिका वायरसही पसरू लागला आहे. झिका वायरसवर अजून कोणतही ठोस असं औषध मिळालं नाहीये. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी…
-
वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं….ही फक्त पाच फळे आपले वजन काही दिवसांत दुप्पट करू शकतात
वजन कमी करणे या संदर्भातील अनेक चर्चा आणि टीप्स तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. योग्य पद्धतीने वजन कमी करण्याचे अनेक व्हिडिओही पाहिले असतील. पण अशी ही काही लोक असतात त्यांचे शरीर त्यांच्या उंचीच्या तुलनेत फारच कृश असते. अशा व्यक्तींकडे पाहिल्यानंतर जाड व्यक्तींनाही अजिबात त्यांच्या इतके बारीक व्हावे असे वाटणार नाही. तुमचीही प्रकृती तुमचे वय, उंची याच्या…
-
हृदयरोग, वाढते वजन, रक्तदाब, सांधेदुखी, हाडांचा त्रास असा कोणताही त्रास असो फक्त गरम पाण्यासोबत याप्रकारे करा लसणाचे फायदे…परिणाम बघून आपले सुद्धा होश उडतील
स्वयंपाकाची चव वाढावी, यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास मदत मिळते. लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं. यामुळे आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. पण सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं तुमच्या…
-
खबरदार! जर आपण पण याप्रकारे शरीराच्या या भागांवर करत साबण, पावडर, शैम्पू, परफ्युमचा वापर तर आपल्याला होऊ शकतात कर्करोगासारखे भयंकर रोग
घरातून बाहेर पडताना दिवसभर सुगंधी राहावं म्हणून आपण परफ्युम लावतो. पण काहींना परफ्युमचे एवढे व्यसन असते की, ते सतत सुगंधी राहावे म्हणून अति परफ्युमचा वापर करतात. अशा कितीतरी लोकांना तुम्ही ओळखत असाल. पण तुम्हाला माहीत आहे का? परफ्युमच्या अशा सतत वापरण्याचा परिणाम तुमच्या शरीरावर खोलवर होत असतो. परफ्युम वापरणे ही वाईट गोष्ट नसली तरी त्याच्या…
-
जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ कोणती…केव्हा फळे खाल्लेली आपल्याला फायदेशीर ठरते..तसेच फळं खाताना ‘या’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा
फळं आरोग्यासाठी गरजेची असतात. कारण फळांमधून तुमच्या शरीराला योग्य पोषकतत्वं मिळत असतात. यासाठी दररोज एकतरी फळ खायलाच हवं. मात्र फळं कधी आणि कशी खावीत हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही फळं खाताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होतं. यासाठी फळं खाण्याची योग्य पद्धत आणि फळे कधी खाणं योग्य…