Month: February 2021
-
एक जेष्टमधाची काडी आपल्याला ठेवते सैदव तंदरुस्त…करा या प्रकारे त्याचे सेवन…परिणाम जाणून आपण सुद्धा हैराण व्हाल.
आपण जेष्टमधचे नाव ऐकले असेलच आणि ते कदाचित वापरले सुद्धा असेलच. खरंच, जगभरात औषधी फायद्यासाठी हे सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणार्या औषधी वनस्पतींपैकी एक आहे. हे प्राचीन काळापासून भारतीय आयुर्वेदात तसेच अनेक चिनी औषधांमध्ये वापरले जात आहे. लिकोरिसमध्ये अ आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम, फॉस्फरस, सिलिकॉन आणि जस्त सारख्या…
-
स्तनाच्या कर्करोगांबद्दल असणाऱ्या अफवा…जाणून घ्या का आपल्याला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो आणि त्याची काय कारणे आहेत.
आपल्याला माहित आहे की स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये वेगाने वाढणारा आजार आहे. एवढेच नव्हे तर हा सर्वात प्राणघातक आणि जीवघेणा आजार आहे. तरी आजकाल, पुरुष देखील या आजाराच्या छायेखाली येत आहेत, परंतु स्त्रियाना हा आजार लवकरच जडला जातो. असे म्हणतात की या आजाराचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्याला असलेला माहितीचा अभाव. जर याबद्दल आपल्याला पूर्णपणे…
-
जाणून घ्या मनुक्याचे आश्चर्यकारक असे फायदे…आपली अनेक रोगांपासून सुटका होऊ शकते…करा याप्रकारे त्याचे सेवन.
मनुका आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. विशेषत: हिवाळ्यात, त्याचे सेवन केल्याने बर्याच रोगांपासून आपल्याला आराम मिळतो. वास्तविक, मनुका एक आंबट-गोड असे कोरडे फळ आहे जे द्राक्षे सुकवून तयार केले जाते. त्यात द्राक्षांचे सर्व गुण देखील असतात आणि आपण बर्याचदा घरी बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये सुद्धा आपण याचा वापर करतो. मनुका आपल्या जेवणाची चव जितकी वाढवतो तितकाच…
-
उन्हाळ्यात करा भरपूर काकडीचे सेवन…वजन कमी करण्यासोबतच अनेक अश्यर्यकारक फायदे होतील…या पद्धतीने सेवन केल्यास…
पाणीदार काकडी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आवडीने खाल्ली जाते. म्हणूनच सर्वत्र काकडीचे उत्पादन मोठ्याप्रमणात घेतले जाते. काकडीचा सलाडमध्ये वापर होत असला तरी आरोग्याच्या दृष्टीनेही काकडी फार गुणकारी आहे. काकडीत व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते. काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. काकडीमध्ये…
-
सावधान!! चुकून सुद्धा दही सोबत या पदार्थांचे सेवन करू नका…अन्यथा आयुर्वेदानुसार आपल्याला गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल…त्यामुळे
दूध हे शरीरासाठी चांगले आहे. तसेच दुधा पासून बनवले गेलेले इतर पदार्थही शरीरासाठी खूप लाभदायक असतात जसे की दही, पनीर, ताक, तूप ,मलाई.दही हे जसे शरीरासाठी लाभदायक आहे.दही खाल्याने हाडे मजबूत होतात कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम व प्रोटीन असते. आपण आपल्या दैनंदिन आहारात दहीच सेवन नक्की करत असतो. दही शरीरासाठी खुल उपयुक्त आहे हे…
-
कोरडी त्वचा, त्वचा फुटणे व खाज, त्वचा लाल पडणे या समस्यांनी त्रस्त असाल… तर करा आजचं ‘हे’ ५ घरगुती उपचार…
थंडीपासून बचाव करण्यासाठी वापर-या जाणा-या गरम कपड्यांमुळे अंगाला खाज सुटणे सामान्य गोष्ट आहे. असं साधारणत: त्या लोकांसोबत होतं ज्यांची त्वचा रूक्ष व कोरडी असते. कारण या प्रकारची त्वचा खूप लवकर आपली नैसर्गिक आद्रता किंवा ओलावा गमावते. अशा परिस्थितीत लोकरीपासून बनवलेले उबदार कपडे घातल्याने त्वचेचा कोरडेपणा अधिकच वाढतो. ऋतूबदलामध्ये त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. कारण सततच्या…
-
च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे…सलग एक महिना च्यवनप्राश सेवन केल्यास आपल्या शरीरात होतील हे आश्यर्यकारक बदल…डॉक्टरांची गरज सुद्धा…
च्यवनप्राशला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. च्यवनप्राश बनवण्यासाठी आवळा व इतर 40 रसायनद्रव्ये, रक्तशुद्धीकर द्रव्ये व त्रिदोषशामक द्रव्ये वापरली जातात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात. च्यवनप्राश हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरले जाणारे घटक उत्कृष्ट प्रतीचे असणे आवश्यक असते शिवाय ते बनवण्यासाठी…
-
अति गरम तसेच अति प्रमाणत चहा सेवन करणाऱ्या लोकांनी त्वरित व्हा सावध…उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या
चहा प्यायल्याशिवाय काही जणांच्या दिवसाची सुरुवात होणे अशक्यच असते. जोपर्यंत गरम चहाचे घोट पोटात जात नाही, तोपर्यंत कोणत्याही कामात यांचं लक्ष लागत नाही. हीच अवस्था प्रत्येक चहा प्रेमीची असते. कारण यांच्यासाठी चहा म्हणजे अमृत. सकाळी उठल्यानंतर बहुतांश जण पाण्याऐवजी थेट चहाच पिणे पसंत करतात. तुमच्याही दिवसाची सुरुवात ‘बेड टी’नं होते का? तर मग वेळीच सावध…
-
जर आपण पण केस गळती, तसेच गंजेपणाने त्रस्त असाल तर…आजच करा पेरूच्या पानांपासून हे उपाय….परिणाम आपल्या समोर असतील
आजच्या तरूणांमध्ये वेगाने वाढणारी समस्या म्हणजे केस गळतीची समस्या, जी आजच्या तरूणामध्ये मोठ्या प्रमाणत वाढत आहे. तरुणांमधील बदलत्या जीवनशैलीमुळे ही समस्या वाढत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार. तसेच आजकाल लोक निरोगी अन्नापेक्षा फास्ट फूडकडे अधिक आकर्षित होतात. ज्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या आजारांनाही सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय…
-
अश्वगंधाचा चहा पिण्याचे हे आहेत मोठे फायदे….हृदयरोग, मुधमेह असणाऱ्या लोकांसाठी तर वरदान आहे हा चहा…या पद्धतीने करा सेवन
र्मदामध्ये अश्वगंधा या औषधी वनस्पतीला भरपूर महत्त्व आहे. विशेष गुणधर्मांमुळे अश्वगंधाचा वेगवेगळ्या स्वरुपात वापर केला जातो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अश्वगंधाचे सेवन केले तर आरोग्याला भरपूर लाभ मिळू शकतात. या औषधी वनस्पतीद्वारे शरीराला पोषण तत्त्वांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होईल. महिला तसंच पुरुषांनी अश्वगंधाचा चहा का प्यावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती थंडीमध्ये आरोग्यासाठी लाभदायक:- अश्वगंधाचे सेवन औषधाच्या स्वरुपात…