Month: December 2020
-
जाणून घ्या बटाटे उकडण्याची योग्य पद्धत कोणती…जर आपण पण या पद्धतीने बटाटे उकडत असाल…तर आपल्याला त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही
बटाट्याची भाजी सगळ्यांकडे आठवड्यातून एकदा तरी नक्कीच बनवली जाते. कधी बटाट्याची सुकी भाजी, कधी रस्सा तर कधी पराठे बटाट्याची गरज आपल्याला भासतेच. बरेचदा बटाटे हे उकडून घ्यावे लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का, बटाटे उकडण्याची योग्य पद्धत काय आहे. ज्यामुळे बटाटे योग्य प्रमाणात उकडले जातील आणि त्यातील पोषक तत्त्वही कायम राहतील. कसे उकडावेत बटाटे:-साधारणतः काहीजणी…
-
पत्नी सोबत भांडण करून हा व्यक्ती घरातून बाहेर पडला…आणि रागाच्या भरात त्याने असे काही केले कि तो रातोरात प्रसिद्ध झाला…जाणून नेमके काय घडले
आपल्याला जेव्हा सुद्धा राग येतो. तेव्हा या रागामुळे आपलेच खूप प्रमाणत नुकसान होते. यासाठी बर्याच युक्त्या सुद्धा आहेत ज्याद्वारे आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येते. जेव्हा एखाद्याला राग येतो तेव्हा तो त्याचे आवडते गाणे ऐकतो किंवा दुसर्या कार्यात मग्न होतो. रागावर मात करण्याचा प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो. पण इटलीमध्ये राहणारा हा व्यक्ती राग आला की…
-
जाणून घ्या नवजात बाळाला कोणकोणते डोस कधी आणि केव्हा दिले पाहिजेत…नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते आपल्या बाळाचे
लहान बाळाचं आपल्या घरात आगमन झालं की, पुढची काही वर्षं संपूर्ण कुटुंबाचं विश्व त्या बाळाभोवतीच फिरतं असत. आपल्या बाळाची काळजी कशी घ्यावी, बाळाला कपडे कोणते घालावेत, त्याला पौष्टिक असे कोणते पदार्थ खायला द्यावेत, अशा विविध गोष्टींची चाचणी सुरू होते. बाळाची काळजी घेण्याच्या या काळात बाळाच्या आई-बाबांनी आणखी एक काम लक्षात ठेवून करायचं असतं. ते म्हणजे…
-
कुठले अंबानी आणि कुठले बिर्ला…हे सर्व जण या राजा समोर आहेत चिल्लर…एका दिवसाला अंबानीच्या संपत्ती एवढे सोने करतो दान…एवढा आहे हा दिलदार माणूस
आपल्याला माहित आहे की कोरोनामुळे जगाचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. या विषाणूमुळे जवळजवळ प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था हादरली आहे. परंतु या काळात काही लोकांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आहेत. त्याच्याकडे 175 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मात्र आपले मुकेश अंबानी यांनी सहाव्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित…
-
जर आपला सुद्धा चेहरा उन्हात फिरून काळा पडला असेल…तर आजच करा हा उपाय…थोड्याच दिवसात मिळेल आपल्याला तेजस्वी आणि सुंदर त्वचा
आपल्याला माहित आहे की आजच्या काळात, प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसण्याची इच्छा असते, मग तो मुलगा असो की मुलगी, परंतु बहुतेक वेळा असे दिसून येते की मुलींना त्यांच्या सौंदर्याबद्दल जास्त चिंता वाटते, ज्यासाठी त्या बर्याच ब्युटी टिप्सचा अवलंबही करतात. पण आजकाल, बाजारात असे अनेक प्रकारचे कॉस्मेटिक उत्पादने आहेत जे असा दावा करतात की ते फक्त एका…
-
धर्मेंद्र आता जे करत आहे ते बघून आपले सुद्धा होश उडतील…बॉलीवूड पासून दूर राहून धर्मेंद्र आता करत आहे या प्रकारची कामे…कदाचित
बॉलिवूडचा हिमान अर्थात धर्मेंद्र आता 85 वर्षांचा होणार आहे. धर्मेंद्रचे खरे नाव धरमसिंह देओल आहे. लुधियाना मधील नसराली गावात जन्मलेल्या धर्मेंद्र यांना अॅक्शन किंग, ही मॅन, गरम धरम या नावानेही ओळखले जाते. धर्मेंद्र यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1960 च्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे केली होती. तेव्हापासून त्यांनी बऱ्याच चित्रपटांव्यतिरिक्त प्रोडक्शन आणि…
-
आपण रोज पिणारे दूध हे शुद्ध आहे की भेसळ युक्त?…तर मग आपण या एका घरगुती उपायाने ओळखू शकता आपले दूध किती भेसळ युक्त आहे
आपल्याला माहित असेलच की आजच्या काळामध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ असणे, हे नित्याचेच झाले आहे. पण ही भेसळ इतकी बेमालूम रित्या केली जात असते, की कोणता पदार्थ अगदी खात्रीशीरपणे शुद्ध असेल, आणि कोणता पदार्थ भेसळयुक्त असेल, हे सांगता येणे फार कठीणच आहे. लहान मुलांपासून वयस्क मंडळींपर्यंत सर्वाच्याच आरोग्यासाठी उत्तम असा एक पदार्थ म्हणजे दुध. पण आजच्या…
-
काय आपले सुद्धा ओठ काळे पडले आहेत…तर आजच करा हा उपाय…आपले ओठ काही दिवसांतच होतील गुलाबीपान…पण या गोष्टी पासून रहा दूर
आपण आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो आणि आपल्याला माहित आहे की आपल्या चेहऱ्याचा महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे आपले ओठ. सुंदर ओठांसाठी आपल्याला काही चांगल्या सवयी असायला हव्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजिबात अजिबात धुम्रपान करू नये. दुसरं म्हणजे कमी कॉफी प्यावी. घरातून बाहेर पडताना चांगल्या दर्जाचं SPF लिप बाम वापरणं अत्यंत गरजेचं आहे.…
-
सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावे की थंड पाणी…जाणून घ्या कोणते पाणी आपल्यासाठी फायदेशीर आहे…आपली ही एक चूक आपल्याला महागात पडू शकते
पाणी म्हणजे आपल्या जीवनाचा एक सर्वात मोठा आधार आहे, एकवेळ अन्न नसेल तर माणूस काही काळ तरी जिवंत राहू शकतोच पण जर पाणी नसले तर मात्र आपले जगणे असह्य होऊन जाते. असे हे पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. जसेकी आपल्याला माहीत आहे की आपले शरीर हे 70% पाण्यापासून बनले आहे. पाणी हे आपल्या शरीरासाठी…
-
जाणून घ्या आपले रात्रीचे जेवण कसे असावे पण जर आपण सुद्धा या पद्धतीने जेवण करत असाल…तर सावधान भविष्यात अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल
भात आणि चपाती एकत्र खाण्याची ही पद्धत भारतात तशी फार जुनी आणि जास्त पाळली जाणारी आहे. जास्तीत जास्त लोक जेव्हाही जेवण करतात तेव्हा भात आणि चपाती एकत्रच खातात. पण ज्यावेळी पाचन तंत्र कमजोर होऊ लागतं किंवा वजन कमी करण्याचा विषय निघतो, तेव्हा लोकांना या प्रश्नाबाबत जाणून घ्यायचं असतं. डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, एकत्र भात आणि…